Saturday, January 31, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंमुळे रिक्षावाला मंत्री झाला : संजय राऊत

राजेश भोई by राजेश भोई
October 3, 2025
in राजकारण
0
उद्धव ठाकरेंमुळे रिक्षावाला मंत्री झाला : संजय राऊत
0
SHARES
5
VIEWS

मुंबई : एकनाथ शिंदेंनी आत्मचिंतन करावे आणि आज मी या पदावर कुणामुळं आहे, यापूर्वी मी काय होतो याचा विचार करायला हवा. उद्धव ठाकरेंमध्ये दानत होती म्हणून रिक्षावाले आमदार आणि मंत्री झाले. त्यामुळे कधीही प्रॅक्टिस न केलेला मुलगा खासदार झाला. हार्ड वैद्यांचे प्रमाणपत्र बघा मोदीही मागे पडतील, हे सर्व उद्धव ठाकरेंच्या दानतीमुळे शक्य झाले,असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. शिंदे गटाचे लोक अमित शहा यांच्या पादुकाचे पूजन करतात म्हणून त्यांच्या मेंदूवर परिणाम झाला आहे.

उबाठाचे नेते संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे, रामदास कदम यांना काही बाळासाहेब ठाकरेंनी नेता केले नाही. त्यांना उद्धव ठाकरेंनी हे पद दिले होते. उद्धव ठाकरेंनी या सर्वांना मोठ्या मनाने पदे दिली. मंत्रिपदे दिली आणि हे आता उद्धव ठाकरेंवर टीका करत आहेत. तुमच्या सारखा एक रिक्षावाला आज 5 लाख कोटी रुपयांचा मालक झाला, एका वेळेला 100 कोटी निवडणुकीवर उधळतात हे सर्व उद्धव ठाकरेंमुळेच झाले, याचे आत्मचिंतन शिंदेंनी केले पाहिजे. बाळासाहेब ठाकरे यांनी मला नेते पद दिले मला राजकारण काय हे सगळे माहिती आहे, असा टोला संजय राऊत यांनी रामदास कदम यांना लगावला आहे.

जनतेचे ठाकरेंवर प्रेम
संजय राऊत म्हणाले की, शिवतीर्थावरील कालचा दसरा मेळावा हा अनेक दृष्टीने महत्त्वाचा होता. जोरदार पाऊस सुरू असताना मेळाव्यासाठी हजारो शिवसैनिक उपस्थित होते. हे चित्र आहे की मुंबई मनपा आणि इतर मनपासाठी लोक किती तयारीने आहेत त्यांचे. इतका पाऊस असताना लोक हटले नाही, उद्धव ठाकरेंनी पावसामुळे भाषण थांबवण्याचा विचार केला तर शिवसैनिकांनी त्यांना तुम्ही बोला पावसामुळे भाषण थांबवू नका असे सांगितले हे प्रेम केवळ ठाकरेंच्या वाट्यालाच येऊ शकते. बाळासाहेब ठाकरेंबद्दल रामदास कदम यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत चुकीचे आहे. असे वक्तव्य करणे बेइमानी आहे.

Previous Post

दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर

Next Post

ए. जी. पाटील पॉलिटेक्निक मध्ये गरबा व दांडिया स्पर्धा संपन्न…

Related Posts

सोलापूर महानगरपालिका भाजपाच्या गटनेतेपदी नरेंद्र काळे यांची निवड..!
राजकारण

सोलापूर महानगरपालिका भाजपाच्या गटनेतेपदी नरेंद्र काळे यांची निवड..!

January 31, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाहिली आदरांजली
राजकारण

सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाहिली आदरांजली

January 30, 2026
दादा, कुठं हरवलात तुम्ही? घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
महाराष्ट्र

दादा, कुठं हरवलात तुम्ही? घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट

January 30, 2026
महाराष्ट्र पोरका! अजितदादांवर बारामतीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार..
महाराष्ट्र

महाराष्ट्र पोरका! अजितदादांवर बारामतीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार..

January 29, 2026
महाराष्ट्र राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर..
महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर..

January 28, 2026
राजकारणातला चाणक्य हरपला : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू..!
महाराष्ट्र

राजकारणातला चाणक्य हरपला : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू..!

January 28, 2026
Next Post
ए. जी. पाटील पॉलिटेक्निक मध्ये गरबा व दांडिया स्पर्धा संपन्न…

ए. जी. पाटील पॉलिटेक्निक मध्ये गरबा व दांडिया स्पर्धा संपन्न…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर महानगरपालिका भाजपाच्या गटनेतेपदी नरेंद्र काळे यांची निवड..!

सोलापूर महानगरपालिका भाजपाच्या गटनेतेपदी नरेंद्र काळे यांची निवड..!

January 31, 2026
जप्त केलेले ‘मॉडिफाय सायलेंसर’ नष्ट; वाहनधारकांना सायलेंसर नेण्यासाठी १० दिवसांची मुदत..

जप्त केलेले ‘मॉडिफाय सायलेंसर’ नष्ट; वाहनधारकांना सायलेंसर नेण्यासाठी १० दिवसांची मुदत..

January 31, 2026
प्रजासत्ताक दिनी रेल्वे गेट बंद ठेवल्याने आ.सुभाष देशमुख आक्रमक;  DRM कडे केली तक्रार..

प्रजासत्ताक दिनी रेल्वे गेट बंद ठेवल्याने आ.सुभाष देशमुख आक्रमक; DRM कडे केली तक्रार..

January 30, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025