Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंमुळे रिक्षावाला मंत्री झाला : संजय राऊत

Solapur Mirror by Solapur Mirror
October 3, 2025
in राजकारण
0
उद्धव ठाकरेंमुळे रिक्षावाला मंत्री झाला : संजय राऊत
0
SHARES
5
VIEWS

मुंबई : एकनाथ शिंदेंनी आत्मचिंतन करावे आणि आज मी या पदावर कुणामुळं आहे, यापूर्वी मी काय होतो याचा विचार करायला हवा. उद्धव ठाकरेंमध्ये दानत होती म्हणून रिक्षावाले आमदार आणि मंत्री झाले. त्यामुळे कधीही प्रॅक्टिस न केलेला मुलगा खासदार झाला. हार्ड वैद्यांचे प्रमाणपत्र बघा मोदीही मागे पडतील, हे सर्व उद्धव ठाकरेंच्या दानतीमुळे शक्य झाले,असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. शिंदे गटाचे लोक अमित शहा यांच्या पादुकाचे पूजन करतात म्हणून त्यांच्या मेंदूवर परिणाम झाला आहे.

उबाठाचे नेते संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे, रामदास कदम यांना काही बाळासाहेब ठाकरेंनी नेता केले नाही. त्यांना उद्धव ठाकरेंनी हे पद दिले होते. उद्धव ठाकरेंनी या सर्वांना मोठ्या मनाने पदे दिली. मंत्रिपदे दिली आणि हे आता उद्धव ठाकरेंवर टीका करत आहेत. तुमच्या सारखा एक रिक्षावाला आज 5 लाख कोटी रुपयांचा मालक झाला, एका वेळेला 100 कोटी निवडणुकीवर उधळतात हे सर्व उद्धव ठाकरेंमुळेच झाले, याचे आत्मचिंतन शिंदेंनी केले पाहिजे. बाळासाहेब ठाकरे यांनी मला नेते पद दिले मला राजकारण काय हे सगळे माहिती आहे, असा टोला संजय राऊत यांनी रामदास कदम यांना लगावला आहे.

जनतेचे ठाकरेंवर प्रेम
संजय राऊत म्हणाले की, शिवतीर्थावरील कालचा दसरा मेळावा हा अनेक दृष्टीने महत्त्वाचा होता. जोरदार पाऊस सुरू असताना मेळाव्यासाठी हजारो शिवसैनिक उपस्थित होते. हे चित्र आहे की मुंबई मनपा आणि इतर मनपासाठी लोक किती तयारीने आहेत त्यांचे. इतका पाऊस असताना लोक हटले नाही, उद्धव ठाकरेंनी पावसामुळे भाषण थांबवण्याचा विचार केला तर शिवसैनिकांनी त्यांना तुम्ही बोला पावसामुळे भाषण थांबवू नका असे सांगितले हे प्रेम केवळ ठाकरेंच्या वाट्यालाच येऊ शकते. बाळासाहेब ठाकरेंबद्दल रामदास कदम यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत चुकीचे आहे. असे वक्तव्य करणे बेइमानी आहे.

Previous Post

दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर

Next Post

ए. जी. पाटील पॉलिटेक्निक मध्ये गरबा व दांडिया स्पर्धा संपन्न…

Related Posts

१४ बस, १०२ कामगार नेमके कुठे?; स्थायी समितीत चेतन नरोटे आक्रमक
राजकारण

१४ बस, १०२ कामगार नेमके कुठे?; स्थायी समितीत चेतन नरोटे आक्रमक

July 21, 2026
आदिवासी पारधी समाजातील युवकांना नोकरीची संधी देण्याचे एमडी औंडीकर यांचे निर्देश
राजकारण

आदिवासी पारधी समाजातील युवकांना नोकरीची संधी देण्याचे एमडी औंडीकर यांचे निर्देश

June 22, 2026
‘सुनेत्रा पवार यांचा विजय हीच दादांना खरी श्रद्धांजली’; हेमंत पाटील यांनी व्यक्त केला विश्वास
महाराष्ट्र

‘सुनेत्रा पवार यांचा विजय हीच दादांना खरी श्रद्धांजली’; हेमंत पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

April 10, 2026
वटवृक्ष देवस्थानच्या कार्यात त्रिवेणी संगम : खा. सुनील तटकरे
राजकारण

वटवृक्ष देवस्थानच्या कार्यात त्रिवेणी संगम : खा. सुनील तटकरे

April 6, 2026
‘भोंदूबाबा’ प्रकरणाची मुळासकट चौकशी करा; सुनील तटकरे यांनी सोलापुरातून प्रकरणावर पत्रकार परिषद
राजकारण

‘भोंदूबाबा’ प्रकरणाची मुळासकट चौकशी करा; सुनील तटकरे यांनी सोलापुरातून प्रकरणावर पत्रकार परिषद

April 6, 2026
झेडपीत ; सत्तेत वाटा नाही, सन्मानही नाही; राष्ट्रवादी (अजित पवार) भाजपची साथ सोडण्याच्या तयारीत!
राजकारण

झेडपीत ; सत्तेत वाटा नाही, सन्मानही नाही; राष्ट्रवादी (अजित पवार) भाजपची साथ सोडण्याच्या तयारीत!

April 6, 2026
Next Post
ए. जी. पाटील पॉलिटेक्निक मध्ये गरबा व दांडिया स्पर्धा संपन्न…

ए. जी. पाटील पॉलिटेक्निक मध्ये गरबा व दांडिया स्पर्धा संपन्न…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025