Saturday, January 31, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

लाडकी बहीण योजना : ई-केवायसी पूर्ण झाल्यानंतरच खात्यात निधी येणार

राजेश भोई by राजेश भोई
October 29, 2025
in महाराष्ट्र
0
लाडकी बहीण योजना : ई-केवायसी पूर्ण झाल्यानंतरच खात्यात निधी येणार
0
SHARES
4
VIEWS

मुंबई : महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपयांचा थेट हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो. आतापर्यंत काही महिन्यांचे हप्ते सरकारकडून नियमितपणे वितरित करण्यात आले आहेत. मात्र, लाभार्थी महिलांची माहिती अधिक अचूक आणि पारदर्शकपणे पडताळली जावी, यासाठी महिला व बालविकास विभागाने आता ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक केली आहे.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भात स्पष्ट सूचना देत म्हटलं आहे की, राज्यभरातील सर्व पात्र लाभार्थी भगिनींनी 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी आपली e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी. आतापर्यंत बहुतांश महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. तथापि, काही लाभार्थ्यांनी अजूनही e-KYC केलेले नाही. त्यामुळे शिल्लक असलेल्या महिलांनी दिलेल्या अंतिम मुदतीपूर्वी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा, त्यांचा पुढील हप्ता रोखला जाऊ शकतो. राज्य सरकारने महिला लाभार्थ्यांना या प्रक्रियेत मदत व्हावी यासाठी स्थानिक महिला व बालविकास कार्यालयांत विशेष सहाय्यता केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांनाही ही प्रक्रिया सहज पूर्ण करता येईल आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ अखंडितपणे सुरू राहील.

सुरुवातीला काही लाभार्थ्यांना OTP संबंधित तांत्रिक अडचणी आल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. या बाबत मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावरून आश्वासन दिलं आहे की, सर्व तांत्रिक अडचणी दूर करण्याचे काम तातडीने सुरू आहे. कोणत्याही भगिनीला योजनेचा लाभ मिळण्यात विलंब होणार नाही. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित महिलांच्या खात्यावर निधी थेट जमा केला जाईल.

Previous Post

कार्तिकी यात्रेनिमित्त हुबळी-पंढरपूर दरम्यान विशेष अनारक्षित गाडी धावणार..

Next Post

सुभाष देशमुखांच्या विरोधामुळे दिलीप मानेंचा भाजप प्रवेशाला रखडला?

Related Posts

दादा, कुठं हरवलात तुम्ही? घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
महाराष्ट्र

दादा, कुठं हरवलात तुम्ही? घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट

January 30, 2026
महाराष्ट्र पोरका! अजितदादांवर बारामतीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार..
महाराष्ट्र

महाराष्ट्र पोरका! अजितदादांवर बारामतीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार..

January 29, 2026
महाराष्ट्र राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर..
महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर..

January 28, 2026
राजकारणातला चाणक्य हरपला : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू..!
महाराष्ट्र

राजकारणातला चाणक्य हरपला : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू..!

January 28, 2026
ओळखपत्र हरवलं तरी मतदान शक्य कसं?; मतदार यादी… स्लिप डाऊनलोड.. संपूर्ण माहिती
महाराष्ट्र

ओळखपत्र हरवलं तरी मतदान शक्य कसं?; मतदार यादी… स्लिप डाऊनलोड.. संपूर्ण माहिती

January 14, 2026
ब्रेकिंग : झेडपीच्या निवडणुका लांबवणीर; सुप्रीम कोर्टाने वाढवली मुदत…
महाराष्ट्र

ब्रेकिंग : झेडपीच्या निवडणुका लांबवणीर; सुप्रीम कोर्टाने वाढवली मुदत…

January 12, 2026
Next Post
सुभाष देशमुखांच्या विरोधामुळे दिलीप मानेंचा भाजप प्रवेशाला रखडला?

सुभाष देशमुखांच्या विरोधामुळे दिलीप मानेंचा भाजप प्रवेशाला रखडला?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर महानगरपालिका भाजपाच्या गटनेतेपदी नरेंद्र काळे यांची निवड..!

सोलापूर महानगरपालिका भाजपाच्या गटनेतेपदी नरेंद्र काळे यांची निवड..!

January 31, 2026
जप्त केलेले ‘मॉडिफाय सायलेंसर’ नष्ट; वाहनधारकांना सायलेंसर नेण्यासाठी १० दिवसांची मुदत..

जप्त केलेले ‘मॉडिफाय सायलेंसर’ नष्ट; वाहनधारकांना सायलेंसर नेण्यासाठी १० दिवसांची मुदत..

January 31, 2026
प्रजासत्ताक दिनी रेल्वे गेट बंद ठेवल्याने आ.सुभाष देशमुख आक्रमक;  DRM कडे केली तक्रार..

प्रजासत्ताक दिनी रेल्वे गेट बंद ठेवल्याने आ.सुभाष देशमुख आक्रमक; DRM कडे केली तक्रार..

January 30, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025